........निसर्ग निवर्ती.......
सरली माया निसर्गाची ,ती सर्वूनीच गेली,
स्वतःच्या जीवनाची,ती कमाई झाली..
खेळ हा मांडला रे, जगणाचा आम्ही,
कोपतो जेव्हा निसर्ग ,बोंबलतो दोन्ही तोंडी..
माणसाला आता वाडला,मानसातच प्रेम,
विसरलो का रे आपण, निसर्गाची ठेव...
ना जान कुणाची,ना ती जान रे मनाची ,
ना स्वतः लाच काळजी रे स्वतःची..
कधी माणूस रे हा, निसर्ग जपणार,
थांबूनी तोड निसर्गाची त्यात निवास करणार..
माया होती त्यात ,जी तुटकी झोपडी आमची.
पाला नी पाचोळा ची छत, हीच आमुची भिंत ,
नको माणसा बदलवू निसर्गाला ,गरज नाही रे त्याला.
तुलाच रे गरज त्याची , जगून घे जीवन तिच्या खुशीत..
.......✍️शिव.प्रकाश
No comments:
Post a Comment